जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.65 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- […]

कोल्हापुरात मान्सूनचा पहिलाच फटका;

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणाऱ्या पर्यायी मार्ग असणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अजून पावसाने इतका जोर धरला नाही, तरीदेखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे […]