पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १६ : राज्यातील जलसंधारण चळवळीला बळ देत दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’ने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या संस्थेने उभारलेली जनसहभागाची चळवळ उल्लेखनीय असून, आगामी काळातही त्यांच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ […]









