उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा : उद्योग मंत्री उदय सामंत…..!

कोल्हापूर : उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.        कोल्हापूरच्या कणेरी मठ […]