तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल राजू पाटील यांचा शिरोलीत सत्कार…

कोल्हापुर  : गावातील तंटे गावातच मिटावेत त्यातून जनतेचे आर्थिक नुकसान टळावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेतून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निर्मिती झाली.या समितीच्या अध्यक्षपदी राजू पाटील या योग्य व्यक्तीची निवड झालेने ते या पदाचे माध्यमातून जनतेला […]