अवयवदान हे रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण बनू शकते- पालकमंत्री, हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि.०३ : अवयवदान हे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांनी अवयवदानाचे महत्त्व […]









