लाखोंच्या साक्षीने पंचमहाभूत लोकोत्सव समारोप….!

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा लाखोंच्या साक्षीने समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर मा. नारायण राणे, खा.आण्णासाहेब जोल्ले ,आ. महेश शिंदे ,काड सिद्धेश्वर स्वामी , कर्नाटक विधान परिषद सभापती […]

कोल्हापूरात २६ फेब्रुवारी पासून महालक्ष्मी महोत्सव….!

कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या आठ दिवसीय महालक्ष्मी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे १३ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या उत्सवाच्या ठिकाणी भव्य […]

पंचमहाभूत लोकोत्सव पाचवा दिवस – ‘राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलन….!

कोल्हापूर – पूर्वीच्या काळी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा विविध कामांसाठी वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात किंवा १० गावांच्या मध्यठिकाणी वैद्यवन निर्माण […]

सिद्धगिरी मठावरील उत्सवाला बदनाम करण्याचा प्रयत्न….!

कोल्हापूर : एक नव्हे दोन नव्हे गेली पंचवीस वर्ष सलग कत्तलखान्यात नेणाऱ्या गाई मठावर सांभाळल्या जातात….अनेक भाकड गाई, कोणते हि उत्पन्न नसताना मठ सांभाळत आहे. साधं कुत्र पाळण्याची लायकी नसणारी मंडळी आज मठाच्या गाईंच्या विषयीच्या बातम्यांवर […]

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३ चे थाटात उद्घाटन…!

कोल्हापूर : प्रत्येक खेळाडूंनी खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळला पाहिजे. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. चांगले व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. खेळातूनच […]

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

कोल्हापूर : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.  कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित […]

सातारचा सलमान….. प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

  कोल्हापूर : हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच जबरदस्त सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक जबरदस्त चित्रपट ३ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, […]

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार-आम.ऋतुराज पाटील….!

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यासंदर्भात २८ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबईतील संपातही आपण सहभागी होणार असून कोल्हापूरमधील सर्वपक्षीय आमदारांना आवाहन करणार असल्याची माहिती त्यांनी […]

कळंबा ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असे नियोजन करावे – आमदार ऋतुराज पाटील….!

कोल्हापूर : कळंबा गावाला पाणीटंचाई भासू नये, यासाठी कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूरसाठी कळंबा तलावातील पाण्याचा उपसा अत्यल्प प्रमाणात करावा, तसेच जलजीवन मिशन योजनेतील पाण्याच्या टाकीसाठी कळंबा तलाव परिसरातील गट नंबर २९६ मधील जागा उपलब्ध करून द्यावी, अशा […]

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – थावरचंद गेहलोत….!

कोल्हापूर : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल […]