युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई/प्रतिनिधी,दि २४:  युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी […]

२७ फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करुया : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २४ : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी […]

युजर्सना सुरक्षित,ठेवणारे व्हॉट्सॲप चे ‘Safety in India’ भारतात लाँच… 

Media Control Online WhatsApp ने एक समर्पित WhatsApp ‘सेफ्टी इन इंडिया’ रिसोर्स हब लाँच केले आहे. जे लोकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी विविध सुरक्षा उपायांची रूपरेषा देते. इंटरनेटच्या सुरक्षित वापराला चालना देण्यासाठी WhatsApp च्या […]

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 144 कलम लागू जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. 22: उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व […]

खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२ : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जून २०२२ पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी

  मुंबई/प्रतिनिधी दि. २२ :- कर्मचाऱ्यांच्या हक्काचा विचार करताना राज्यंही चालले पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन उद्यापासूनचा प्रस्तावित संप मागे घ्यावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून उपमुख्यमंत्र्यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी […]

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व […]

महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे श्री अंबाबाई चरणी साकडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे, असे साकडे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई श्री अंबाबाई चरणी घातले. पर्यटन मंत्री श्री […]

शेतमजुर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस : कामगार मंत्री हसन मुश्रीफ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पोचे वाहनचालक या असंघटित […]

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य, त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल:उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी,दि. १८ :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद […]