आत्महत्या प्रतिबंधाला प्राधान्य देणे या विषयावरील राष्ट्रीय सल्लागार परिषदेसाठी महाराष्ट्रातून विनायक हेगाणा याची निवड…!

कोल्हापूर : भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के युवा पिढी ही भारताच्या लोकसंखेमध्ये सामील होते.देशातील युवक हा विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याच बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या […]