जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 5: जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- […]