धावांच्या आतिषबाजीत भारताची बाजी….! भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेण्टी सामना भारताने १६ धावांनी जिंकला….!

MEDIA CONTROL ONLINE भारताने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात कमालीची खराब झाली. कर्णधार टेंबा बवुमा ७ चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. रायली रुसोही खाते ही खोलू शकला नाही. ऐडन […]