पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे…! सकाळी १० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फुटांवर…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसाने थैमान घातलं आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली असून धरण […]