महात्मा गांधीजींना शरीराने संपवले, ते विचारांनी आजही जिवंत गांधी हत्या आणि आज या विषयावरील परिसंवादात मान्यवरांचा सुर..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर (प्रतिनिधी) : 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे मानवी शरीर संपविले परंतु आजही त्यांचे विचार मात्र संपवता आले नाहीत असे परखड मत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी […]