आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा, राज्यातील यंत्रणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी दि.१ : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे […]