वीज टंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१९ : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून […]