सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान हे सुरू/बंद राहणार

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सांगली जिल्ह्यात २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन करण्यात जाहीर करण्यात आले . या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काय सुरू राहणार […]

कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधनसामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व उपविभागीय अधिकारी, […]

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन तर उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू : पालकमंत्री जयंत पाटील

२२ जुलै रात्री १० पासून लॉकडाऊन व जनता कर्फ्यू सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन ठेवण्यात […]

दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार तरी कधी? : लेखक नवनाथ मोरे

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी, कामगार संकटात आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे समोर करत अनेक ठिकाणी कमी दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी केली जात आहे. या विरोधात अखिल भारतीय किसान सभा […]

केडीसीसी बँक खरीप पीककर्ज वाटपात देशात अव्वल ठरली.. बँकेकडून १४२९ कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : चालू खरीप हंगाम म्हणजेच २०२०-२१ मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सबंध देशात अव्वल ठरली आहे. दिलेल्या इष्टांकाच्या २०८ टक्के खरीप पीककर्जाचे वाटप करीत बँकेने हा बहुमान मिळविला आहे. ६८६ […]

कोविड संदर्भात राज्यात १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल तर ३१ हजार व्यक्तींना अटक

मुंबई प्रतिनिधी तानाजी कांबळे : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ […]

इतना सन्नाटा क्यू है भाई ! : लेखक तानाजी सखाराम कांबळे

जग हे पृथ्वीच्या २९% इतक्या, भूपृष्ठावर विस्तारलेल आहे. तर,पाणी हे जगाच्या ७१ टक्के आधिक सभोवताली व्यापले आहे. काही संकटे ही अस्मानी असतात. तर, काही भौगोलिक परिस्थिती वरती विसंबलेल असतात. अशावेळी संकटाच्या गंभीर चक्रविवात सापडल्यास, मानवालाच […]

मिरजेत संजय गांधी झोपडपट्टी येथील समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्यावतीने सरकारला केली मागणी

मिरज प्रतिनिधी संतोष कुरणे : आज संपूर्ण मानव जातीला कोरोनापासून आणि त्याच्या होणाऱ्या महामारीपासून संघर्ष करत असताना अनेक भीषण गोष्टीशी सामना करावा लागत आहे, कोरोनासारख्या अशा भयंकर परिस्थिती मध्ये सामान्य नागरिकांची अवहेलना होत असताना दिसून […]

जयश्री पाटील यांच्यासाठी डॉ. कदम यांची शिष्टाई काँग्रेसतर्फे महामंडळाचे आश्वासन

मिरज प्रतिनिधी शरद गाडे : कॉंग्रेसच्या नाराज नेते जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी मधील प्रवेश थांबवण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. कदम यांनी शिष्टाई करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यासाठी महामंडळाचे ऑफर मान्य […]

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ : मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी तानाजी कांबळे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै, २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ […]