कामगार विभागामार्फत चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार :कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून चार कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व […]

नुकताच प्रदर्शित झालेला “सोयरिक” अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला…!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न […]

महात्मा फुलेनी निर्मिक रुपातील देव मानला ,,,पण दलालाना नाकारले – प्राचार्य डॉ जी पी माळी यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी: महात्मा फुलेनी देवाचे अस्तित्व नाकारले नाही. ‘निर्मिक’ रुपातील देव त्यानी मानला. पण देव आणि देवाला माननारे यामध्ये दलालाची भूमिका बजावणाऱ्या घटकाला त्यानी नाकारले. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ जी पी माळी यानी येथे […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून लता दीदी यांना भावपुर्ण श्रध्दांजली….!

कोल्हापूर/प्रतिनिधीदि. ६ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे चित्ररथातून होणार प्रबोधन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना सन 2024 पर्यंत दरडोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 90 […]

‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य […]

आदर्शमय प्रेमकथा असलेला “का रं देवा” सिनेमा ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात….!!

विशेष वृत्त-अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि […]

भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर, सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज रूग्णालयाच्या उपचार यंत्रणेला मिळणार बळकटी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला […]

कोरोना ची मरगळ दूर करणारा “”लोच्या झाला रे”” प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

विशेष वृत्त:अजय शिंगे  पुणे: अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन […]