माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांच्या नेतृत्वाखाली,आज कोल्हापूरातील देवदासी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
 
					
		कोल्हापूर /प्रतिनिधी, दलित समाजातील निराधार गोरगरीब असाहय महिलांच्या न्याय मागण्या गेली ३२ वर्षे महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत. गेली ३०/३२ वर्षे आम्ही राज्य शासनाकडे शेकडो मोर्चे काढून न्याय अंदोलन करीत आहोत. दलित समाजातील देवदासीचा घरकुल […]









