उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी

  मुंबई/प्रतिनिधी दि. २२ :- कर्मचाऱ्यांच्या हक्काचा विचार करताना राज्यंही चालले पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन उद्यापासूनचा प्रस्तावित संप मागे घ्यावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून उपमुख्यमंत्र्यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी […]

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : माझी वसुंधरा अभियान २.० मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व […]

महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यास व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे श्री अंबाबाई चरणी साकडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे, असे साकडे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई श्री अंबाबाई चरणी घातले. पर्यटन मंत्री श्री […]

शेतमजुर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस : कामगार मंत्री हसन मुश्रीफ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पोचे वाहनचालक या असंघटित […]

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य, त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल:उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी,दि. १८ :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद […]

कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण..

रविना/पाटील, कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार      २०१९-२० प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत,    व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी – उचगांव व हिरवडे दुमाला ग्रामपंचायत  […]

ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ…!

 रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी: ग्रामपंचायतींचा कारभार सुलभ होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आजवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ग्राम विकास विभागाच्या विविध योजना राबवून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आलेत…

 मुंबई/प्रतिनिधी : दि. १६ फेब्रुवारी २०२२ पोहरा येथे शेळी समूह योजना राबवणार अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]

कोल्हापूरच्या विराटचं सोयरीकमधून होतंय कौतुक….!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  अभिनेता विराट मडकेचा सोयरीक हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात विराट पोलिस शिपायाच्या भूमिकेत आहे.. तसंच तो या सिनेाचा सूत्रधारही आहे. विराटच्या उत्तम अभिनयानं आणि टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  या […]

बॉलिवूड चे जेष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन…

Media Control Online बाॅलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने चित्रपटविश्वात मोठा धक्का बसला आहे.