“ संवेदनशील समाज निर्मितीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे भरीव योगदान :मा. अदृश्य काडसिध्देश्वर महाराज, मठाधिपती, कणेरी..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रतिभा आणि प्रयोग असल्यास उत्तम शिक्षक बनता येते. शरीराला श्रमाकडे व मनाला बुध्दीकडे नेणारे शिक्षण हवे. शिक्षणातून समाजाप्रती संवेदनशीलता जपली पाहिजे. देशात शिक्षण क्षेत्रात झपाटयाने बदल होत आहे. त्यामुळे कालानुरुप बदलून दर्शनशास्त्राच्या अध्ययनाला […]