खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २५ : विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]