डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासह जगालाच समतेचा विचार दिला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन...

१३३ व्या जयंतीनिमित्त महामानवाला कागलमध्ये अभिवादन कागल प्रतिनिधी दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन्मानाने जगण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क सबंध भारतीयांना दिला. देशासह संपूर्ण जगालाच त्यांनी समतेचा विचार दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई /प्रतिनिधी,दि.१३ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून. ०६ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता […]