डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासह जगालाच समतेचा विचार दिला.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन...

१३३ व्या जयंतीनिमित्त महामानवाला कागलमध्ये अभिवादन कागल प्रतिनिधी दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन्मानाने जगण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क सबंध भारतीयांना दिला. देशासह संपूर्ण जगालाच त्यांनी समतेचा विचार दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण […]