फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा सर्व ग्रामपंचायतींना जनजागृती करण्याचे आव्हान : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण.

विशेष वृत : जावेद देवडी (उपसंपादक) फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा मोठा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्र शासन पुरस्कृत वसुंधरा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]