महायुती सरकारने शब्द पाळला, मराठा समाजाला न्याय दिला- खासदार धनंजय महाडिक

  राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गाजत होता. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करून, सरकारने समस्त मराठा […]