गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत : ग्रामविकास आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याची उद्दिष्टपूर्ती केल्यानंतर आता […]