कामगार विभागामार्फत चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार :कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून चार कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व […]