राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२%…..!

मुंबई/प्रतिनिधी : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर दरवर्षी प्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१% विद्यार्थी आहेत तर सर्वात […]