शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन -निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 29 :-राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने संभाव्य दिनांक 4 जून 2023 […]