शाहू छत्रपती’चित्रपटाच्या माध्यमातून शाहू विचार सर्व दूर पोहचतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार […]