शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ…!

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ५ : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल […]