कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु –

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक खूप जास्त प्रयत्न करीत आहेत.कोल्हापुरातील वातावरण त्यांना का बिघडवायचे आहे याचा शोध पोलिस यंत्रणेने लवकर घ्यावा. अलीकडेच कणेरी मठ येथे झालेल्या संत संमेलनात विश्व […]