सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर परस्परांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व राज्यपाल थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.महाराष्ट्र […]