भारताचा श्रीलंकेवर २३८ धावांनी  मोठा विजय :  सलग १५ कसोटी मालिका जिंकत भारताने रचला इतिहास…!

Media Control Online बेंगळुरू: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने २३८ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची मालिका २-०ने जिंकली. भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग १५वा कसोटी मालिका विजय ठरला असून जगातील कोणत्याही संघाला आजवर अशी […]