जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 10 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, वारणा […]