सिद्धगिरी मठावरील उत्सवाला बदनाम करण्याचा प्रयत्न….!

कोल्हापूर : एक नव्हे दोन नव्हे गेली पंचवीस वर्ष सलग कत्तलखान्यात नेणाऱ्या गाई मठावर सांभाळल्या जातात….अनेक भाकड गाई, कोणते हि उत्पन्न नसताना मठ सांभाळत आहे. साधं कुत्र पाळण्याची लायकी नसणारी मंडळी आज मठाच्या गाईंच्या विषयीच्या बातम्यांवर […]

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३ चे थाटात उद्घाटन…!

कोल्हापूर : प्रत्येक खेळाडूंनी खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळला पाहिजे. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. चांगले व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. खेळातूनच […]

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

कोल्हापूर : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.  कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित […]

सातारचा सलमान….. प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

  कोल्हापूर : हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच जबरदस्त सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक जबरदस्त चित्रपट ३ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, […]

धक्कादायक : शिळे अन्न खायला घातल्याने कणेरी मठावर पन्नासहून अधिक गायींचा मृत्यू….

कोल्हापूर :  जिल्ह्यातील कणेरी मठावर गेल्या काही दिवसांपासून पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. कणेरी मठ येथे मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. या […]

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार-आम.ऋतुराज पाटील….!

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यासंदर्भात २८ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबईतील संपातही आपण सहभागी होणार असून कोल्हापूरमधील सर्वपक्षीय आमदारांना आवाहन करणार असल्याची माहिती त्यांनी […]

कळंबा ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असे नियोजन करावे – आमदार ऋतुराज पाटील….!

कोल्हापूर : कळंबा गावाला पाणीटंचाई भासू नये, यासाठी कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूरसाठी कळंबा तलावातील पाण्याचा उपसा अत्यल्प प्रमाणात करावा, तसेच जलजीवन मिशन योजनेतील पाण्याच्या टाकीसाठी कळंबा तलाव परिसरातील गट नंबर २९६ मधील जागा उपलब्ध करून द्यावी, अशा […]

कोल्हापूर येथे २७ फेब्रुवारी रोजी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा थरार…

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग व महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूरमध्ये F 360 पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. १ लाख ६६ हजारांची बक्षीसे असणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर , सांगली, सातारा, […]

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – थावरचंद गेहलोत….!

कोल्हापूर : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल […]

पंचमहाभूत लोकोत्सवाचा ४ था दिवस – अग्नी तत्त्व – संत संमेलन…..!

कोल्हापूर – केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झाले नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. तरी लाखोंच्या संख्येत असलेल्या मठ, आश्रम […]