पिकांना चांगली आधारभूत किंमत मिळावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली […]

जिल्ह्यात 28 जूनपर्यंत बंदी आदेश लागू..

कोल्हापूर:  जिल्ह्यात बकरी ईद तसेच मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इत्यादी साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम […]

डोंबिवली दुसऱ्यांदा आगीमुळे हादरली..

MUMBAI : डोंबिवली येथील एमआयडीसी मधील इंडो कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी अनेक स्फोटांचे आवाजदेखील येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून […]

एस.टी.सरकार गँग जिल्ह्यातून हद्दपार….

जावेद देवडी/कोल्हापूर: इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा मध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या “एस.टी. सरकार गँगला जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास […]

Governor felicitates Padma awardees from Maharashtra…

Mumbai : Maharashtra Governor Ramesh Bais felicitated the Padma Awardees from the State at a felicitation held at Raj Bhavan Mumbai on Tue (11 Jun).             The felicitation function was organized by the Vasantrao Naik Agricultural Research […]

राजकीय वारसदार कोण?

मिडिया कंट्रोल न्यूज नोट राजकीय वारसदार कोण? काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु …. राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त […]

सामजिक कार्यकर्ते वैभव दिलीप माने यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : कोल्हापूर येथील वैभव दिलीप माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मधील अध्यक्ष व सदस्य पदी […]

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विशेष अभियान –
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना ग्रामपंचायत स्तरावर गती येण्यासाठी ओडीएफ प्लस (ODF Plus ) 75 दिवसांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती […]

राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी तरुणांनी घ्यावी सावरकरांची प्रेरणा :अविनाश धर्माधिकारी

पुष्पा पाटील/कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण त्यांनी राष्ट्रप्रेम, हिंदू धर्माभिमान सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते. आज राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी सावरकरांची प्रेरणा घेऊन नवतरुणांनी काम […]

सर्वोच्च न्यायालयात ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याकरिता 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 रोजी ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. प्रलंबित प्रकरणे लोक न्यायालयामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रकरणामधील पक्षकारांना जिल्हा विधी […]