माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान…!

मुंबई/प्रतिनिधी : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण […]

तुम्ही टाकले पुरोगामामित्वाचे आणखीन एक पाऊल पुढे,सुप्रिया सुळे यांनी केले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन…!

मुंबई/प्रतिनिधी दि.१९ : ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ हे आज गुरुवार दि.१९/०५/२०२२ रोजी आपले नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सिल्वर ओक या निवासस्थानी येताच त्यांचे खासदार सुप्रियाताई सुळे […]

शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी कोल्हापुरात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली […]

महाविद्यालयीन विद्यार्थींनीचा शेतीविषयक सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे साकार!!.

Media Control Online आज समाजातील सर्व तरुण-तरुणी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करत आहेत याचा नक्कीच आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वांनाच आपला देश धर्म जात पंथ यांचा अभिमान नक्कीच आहे.त्याच धर्तीवर आपल्या भारतातील […]

भोंगे प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले…?

मुंबई/प्रतिनिधी  “सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार सगळ्या समाजाने आदर राखून संबंधित नियमांची अंमलबजावणी करायला हवी. गेली अनेक वर्ष नवरात्र, गणपती उत्सव या काळात देखील हिंदू समाजाने कोर्टाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी केली. पुण्यातल्या गणेशोत्सवाला १५० हून अधिक वर्षांची परंपरा […]

भोंग्यांबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…!

मुंबई/प्रतिनिधी : मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट […]

वाढणाऱ्या वीजमागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरण वीजचोरीविरोधात कडक मोहीम राबवणार….!

मुंबई/प्रतिनिधी : दि.२१ वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४,००० ते २४,५०० मेगावॅटपर्यंत नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन […]

कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्वपूर्ण : पालकमंत्री सतेज पाटील

मुंबई/प्रतिनिधी : कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्वपूर्ण असून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी रूपये २१२.२५ कोटी इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या (High Power Committee) बैठकीत घेण्यात आल्याची माहिती […]

देशातील एकता, समता, बंधूतेचा विचार मजबूत करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी :- “भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई /प्रतिनिधी,दि.१३ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून. ०६ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता […]