गोकूळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठेपणा व समंजसपणा दाखवावाराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. ३०: भारतीय जनता पक्ष हा देशासह राज्यामध्ये सर्वात मोठा भाऊ आहे, हे आम्ही सर्वांनीच मान्य केलेले आहे आणि कबूल केलेले आहे. त्याप्रमाणे युती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे. गोकूळच्या निवडणुकीमध्ये […]








