चांगल्या पर्जन्यमानासाठी व बळीराजाच्या समृद्धीसाठी ब्राह्मण सभा करवीरचा मंगलधाम येथे धार्मिक उपक्रम
कोल्हापूर | प्रतिनिधी : विश्वशांती, देशात समाधानाचे वातावरण आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी वेळेवर व भरपूर पाऊस पडावा, या उदात्त भावनेतून ब्राह्मण सभा करवीरतर्फे मंगलधाम येथे शुक्रवारी अत्यंत भक्तिभावाने श्रीराम यज्ञ व राम पंचायतन हवन संपन्न झाले. […]









