थंडीच्या दिवसात डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात समावेश करा या ‘५ ‘ फूडचा…!

Team Media Control News आपण फिट रहावे म्हणून व्यायाम करतो. प्रसंगी जीम, मैदानी खेळ, योगा करतो. पण शरीराच्या प्रत्येक पार्टसाठी आपण वेगळा डायट करत नाही. शरीराचा सगळ्यात महत्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. डोळ्यांचे आरोग्य उत्तम जीवनशैली […]

शरद पवार यांना कोरोना ची लागण! काळजी न करण्याचं केलं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन […]

२५ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार पण कोरोनाचा धोका कायम: हे असतील नियम

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये झालेली चर्चा […]

देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट……

Media Control News देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता दिसू लागला आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांमध्ये आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. देशात गेल्या […]

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास आता होणार कारवाई….

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी, दि.१० : विविध खाद्यपदार्थ (उदा. बटाटे वडे, भजी, समोसे, कचोरी, भेळ, इडली, पोहे, कच्छी दाबेली, पॅटीस, मसाला टोस्ट तसेच जिलेबी वैगेरे) तयार करून विकणारे अन्न व्यावसायिक हे खाद्यपदार्थ ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पानांमधून […]

आय. जी. एम. रुग्णालयाकडील ४८ कर्मचाऱ्यांच्या समावेशनास शासनाची मान्यता राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर..

इचलकरंजी/प्रतिनिधी दि.२३ : आय. जी. एम. रुग्णालयातील ४८ कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाला मान्यता दिली आहे. या सर्व ४८ कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडे लवकरच सामावून घेतले जाईल, […]

कोमल त्वचेसाठी कोमल उपाय…

  कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी छान उपाय आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये घर आणि ऑफिसच्या दुहेरी जबाबदारीमुळे चेहरा निर्जीव होतो आहे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, खासकरून कपाळावरील सुरकुत्या चेहऱ्याचे सौंदर्यच खराब करत नाही तर आपण वयस्कर […]

आझादी का अमृत महोत्सव पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता

कोल्हापूर दि.१७ : भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि.१५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत […]