राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु

कोल्हापूर, दि. 28 : राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकारांना मानधन सन्मान योजना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचे कार्यान्वयन […]

क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत
निवासी व अनिवासी प्रवेशासाठी 5 जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 28 : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय […]

अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू विषयावर माणगाव येथे परिसंवाद संपन्न.

कोल्हापूर : भारताच्या इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व व कोल्हापूरचा मानबिंदू असलेले आदर्श राजे पुरोगामी विचाराचे महान समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग […]

आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण!

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने आजाद मैदान मुंबई येथे […]

जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू..

कोल्हापूर, दि. 28 : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) […]

जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करुन जलप्रदूषण रोखण्याची गरज –
डॉ. जे. के. पवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जलनीतीचे धोरण राबवत राधानगरी धरणाची उभारणी, विहिरी, तलावांची निर्मिती व दुरुस्ती, गाळ काढण्याची कामे मोठ्या संख्येने केली. राजर्षी शाहू महाराजांच्या जलनीतीचा विचार अंगिकारुन जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्याची […]

अन्न व औषध प्रशासनामार्फत 45 लाखाचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करुन 45 लाख 25 हजार 960 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न […]

प. महाराष्ट्रामध्ये ‘आरसीआय‘ वीजबिलांची थकबाकी ४८४ कोटींवर..

पुणे : दैनंदिन आयुष्यात अत्यंत आवश्यक असलेल्या विजेचा वापर केल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक (आरसीआय) २० लाख ३५ हजार ९४४ ग्राहकांकडे ४८४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी […]

ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान

कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक पन्नालाल सुराणा […]

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या […]