औरंगाबादमध्ये देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…
MEDIA CONTROL NEWS महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख चेहरा होते. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते पण लोक त्यांना बापू म्हणून ओळखतात. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. […]
कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन […]