जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत….!

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

 

ट्विटर https://twitter.com/MahaDGIPR

साहित्याचे विविध प्रकार, कविता, वाचनसंस्कृती व दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी दिवाळी अंकांची भूमिका, काव्यप्रकार तसेच नवीन साहित्यिक व त्यांचे साहित्य आणि वाचकांची बदलती भूमिका याबाबत ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपयुक्त माहिती दिली आहे. ज्येष्ठ निवेदिका स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *