शिवसेना नारज ? काँग्रेस, राष्ट्रवादीच्या रणनीती मध्ये बदल..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:39 Second

Media Control Online

आपल्या उमेदवारास ४४ मतांचा कोटा करण्याचा निर्णयामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती. यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती बदलली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ४२ मते आपल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन रणनीती बदलण्यात येणार आहे. ४२ मतांचा कोटा पुर्ण झाल्यास उर्वरित मते शिवसेनेच्या उमेदवारास देण्यात येणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *