जिल्ह्यात ८ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा,यंत्रणांनी सतर्क रहावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०४ : जिल्ह्यात ८ जुलै २०२२ पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवावा.

जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक

Advertisements

०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४

टोल फ्री क्रमांक १०७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *