Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:48 Second
कोल्हापूर : जिल्ह्यात सूरू आसलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.आज सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ३४ फूट ४ इंचावर पोहचली आहे (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.)मुसळधार पावसामुळे आतपर्यंत एकुण ६६ पाण्याखालील बंधारे गेली आहेत . नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन पुर्णपणे येणाऱ्या परिस्थितीची सज्ज आहे .
Share Now