Weather Updates: जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर….

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:48 Second

कोल्हापूर : जिल्ह्यात सूरू आसलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.आज सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ३४ फूट ४ इंचावर पोहचली आहे (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.)मुसळधार पावसामुळे आतपर्यंत एकुण ६६ पाण्याखालील बंधारे गेली आहेत . नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन पुर्णपणे येणाऱ्या परिस्थितीची सज्ज आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *