Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:39 Second
कोल्हापूर: जिल्ह्यात सूरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी इशारा पातळी ओलांडून पुढे आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना वेळेत स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर शहरातील चिखली ता करवीर येथील नागरिकांना पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन आणि पोलीस यांच्या कडून स्थलांतरीत होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Share Now