युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक: रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांचे प्रतिपादन.

  कोल्हापूर /प्रतिनिधी : “देशात ६२ टक्के युवा वर्ग आहे. त्यातील जास्तीत जास्त युवा वर्ग हा ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक आहे. तसेच शेतीवरील प्रक्रिया उद्योगामध्ये उतरावे. जेणेकरून आपले उत्पन्न तिपटीने […]