‘गुजराती गेला तर मुंबई संपेल!’ राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद…!

MEDIA CONTROL ONLINE  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी मुंबईच्या निमित्तानं मराठी माणसावर निशाणा साधला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती […]