देशातील वातावरण दिवसागणिक गढूळ होत चालले असून सूडाचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी :तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि माझ्या भेटीमुळे नव्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा कारभार मोडून काढायला हवा. आता आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरली […]