कोल्हापूर येथे दि. २५ जून रोजी शाश्वत विकास परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, तसेच सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा मानस आहे. विकसित भारताची उद्दिष्टे साध्य […]